CBSE Term 1 Result: शाळांना २० एप्रिलपर्यंत नोंदवता येणार आक्षेप

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने टर्म १ परीक्षा २०२१-२२ निकालाच्या मूल्यांकनासाठी शाळांना २० एप्रिल २०२२ पर्यंत अवधी दिला आहे. विद्यार्थ्यांकडून आलेले आक्षेप शाळा स्तरावर सोडविले जातील. किंवा ऑनलाइन विवाद निवारण यंत्रणेद्वारे एसआरएसआर पोर्टलच्या माध्यमातून बोर्डाकडे पाठविले जाणार आहेत. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/lTKgiUa
via IFTTT

Post a Comment

0 Comments